एकदा एका वक्त्याने आपल्या भाषणात सांगितले कि,
"माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर वर्षे हि ज्या बाईच्या बाहुपाशात गेली ती स्त्री माझी पत्नी नव्हती "
त्यांच्या ह्या वाक्याने श्रोते स्तब्ध झाले. सर्वत्र शांतता पसरली.
एका सर्वसाधारण पुणेरी माणसाचे सर्वसाधारण बिनकामाचे निरीक्षण,संकलन,संपादन क्वचित प्रसंगी तिरकस,तिरसट.कोणीही न मागता व्यक्त केलेले,दिलेले मत,क्वचित (म्हणजे असं त्यास वाटतं )प्रसंगी दिलेलें अनाहूत सल्ले (हो अनेकवचनच)आणि बरेच काही नेहमी प्रमाणे बिनकामाचे.पण न जाणो,कदाचित महत्वाचे.व्यक्तिस्वातंत्र्यावर पूर्ण विश्वास असल्याने,टीकेचे सुद्धा येथे स्वागतच आहे.फक्त ती सभ्य भाषेत असावी अशी माफक अपेक्षा आहे,अन त्यासाठीच येथील कॉमेंट्सला ना moderation चा ना इतर कोणता,अगदी कोणताही अड़सर नाही.