भोज्जा

रविवार, २० मार्च, २०११

भारत -वेस्ट ईंडीज...मी गणितात नापास तर तू गणित आणि ईंग्रजी मध्ये....


मी गणितात नापास तर तू गणित आणि ईंग्रजी मध्ये.......
आजच्या आत्ता पर्यंतच्या सामन्या बद्दल आत्ता फक्त एवढेच बोलता येईल.
आपण खराब खेळलो तर वेस्ट ईंडिज फ़ार फ़ार खराब खेळली.
मात्र विजेत्या भारतीय संघाचे मना पासून अभिनंदन. 
कारण विजय हा नेहमी फक्त विजयच असतो.तो किती धावांनी,विकेट्ने मिळाला,मिळविला ह्याची नोंद फक्त रेकॉर्ड बुकात ठेवली जाते.आपल्या सारख्या सर्व सामान्य क्रिकेटप्रेमींना त्याच्याशी काही घेणे देणे नसते. तथापि,जेव्हा युवराजसिंह हा मेन स्ट्राईक बोलर म्हणुन कनव्हर्ट व्हायला सुरुवात होते तेव्हा ते कौतुकाचे नव्हे तर काळजीचे कारण बनते.  

२ टिप्पण्या:

  1. भारत -वेस्ट ईंडीज सामन्यात आज भारत जरी जिंकला असला तरी तळाच्या फलंदाजांची फलंदाजी हि संघाच्या दॄष्टीने डोकेदुखी होत आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. मात्र विजेत्या भारतीय संघाचे मना पासून अभिनंदन.

    उत्तर द्याहटवा